मधूमेहींनी पावसाळ्यामध्ये आरोग्याबाबत जास्त दक्षता पाळणे गरजेचे आहे.पायांना इनफेक्शन व त्यामुळे होणा-या दुखापती टाळण्यासाठी मधूमेंहींनी पाय जास्त ओले रहाणार नाहीत याची काळजी घ्या.एका आकडेवारीनूसार भारतात सुमारे ६२ दशलक्ष मधूमेही आहेत.पण मधूमेहाविषयी आजही पुरेशी जनजागृती नसल्यामुळे या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.खरंतर मधूमेंहींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.दीर्घकालीन आरामासाठी अशा रुग्णांनी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी.कारण पावसाळ्यामधील आर्द्रताघाम व ओलावा बुरशी व सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक असतो.तसेच जाणून घ्या मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय यासाठीच मधूमेंहीनी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी.तसेच योग्य आहार घ्यावा व वैयक्तिक स्वच्छता पाळावी.मधूमेहामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे या काळात इतर समस्या टाळण्यासाठी मधूमेहाला नियंत्रित ठेवावे. कर्नाल येथील